Monsoon Dry Spell : पावसाचा ४५ दिवसांचा खंड!

Maharashtra Drought : बीड सुरवातीला पडलेल्या रिमझिम पावसाच्या जोरावर बीड जिल्ह्यातील शेतांमध्ये पिके अगदी हिरवीगार अन् जोमात डोलत होती. यंदा तरी पिकं हाती येतील आणि कर्जाचा डोंगर हलका होईल, या आशेने शेतकरी रात्रंदिवस राबला.
Monsoon Dry Spell
Impact of 45 days monsoon dry spell on cropsagrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com