Agriculture Advisory: बीजप्रक्रिया करून पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी : कुलदीप देशमुख
Kharif Sowing: शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता जमिनीत किमान चार इंच म्हणजेच ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच योग्य बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ कुलदीप देशमुख यांनी केले.
Sow Crops Only After Adequate Rainfall, Experts AdviseAgrowon