Soil Conservation: मृदा आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित खत व्यवस्थापन स्वीकारल्यास उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या निव्वळ नफ्यात मोठी वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
Soil Conservation Campaign Launched in BadnapurAgrowon