Saver Farm Campaign: ‘शेत वाचवा अभियान’ शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे : ठाकूर

Farmer Awareness: मातीचे आरोग्य जपणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन संस्था, राज्याचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून ‘शेत वाचवा अभियान’ राबविले जात आहे.
Farm conservation campaign Maharashtra
Save Farms Campaign for sustainable agricultureAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com