Satara Water Issue: सातारा जिल्ह्यात वाढू लागली पाणीटंचाईची धग
Water Crisis: सातारा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. विशेषतः माण आणि वाई तालुक्यांतील दुर्गम भागात पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासकीय पातळीवर टँकरची मागणी वाढली आहे.
Water scarcity situation in Satara districtAgrowon