Ganeshrao Deshmukh: ग्रामीण अर्थकारण बळकटीशिवाय विकसित भारत संकल्पना अपूर्ण : गणेशराव देशमुख
Rural Economy: ग्रामीण भागात छोटे-छोटे उद्योग वाढून अर्थकारण मजबूत झाले, तरच विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास जाईल. यासाठी समाजाने पुढाकार घेत प्रयोगशील शेतकरी व लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
Strong Rural Economy Key to Developed India VisionAgrowon