River Linking Projects: नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis Statement: ‘‘राज्यातील नद्या परस्परांना जोडून महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात दुष्काळाचे संकट दूर केले जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
River linking project Maharashtra drought free planAgrowon