Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

Paddy Farming Crisis: वाढत्या पुरामुळे भातशेती धोक्यात!

Climate Change Impact: गेल्या दशकामध्ये हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि नद्या-नाल्यांना पूर येण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा मोठ्या व एक आठवड्यापेक्षा दीर्घकाळ राहणाऱ्या पुरांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्या त्या भागातील भातशेतीच धोक्यात येत असल्याचा निष्कर्ष स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com