Crop Insurance Pollicy: पीकविमा धोरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी: किसान सभा
Kisan Sabha Demand: सुधारित पीक विमा योजना लागू झाल्यानंतर खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळाली, ही वस्तुस्थिती असल्याचा दावा किसान सभेच्या बीड जिल्हा शाखेने केला आहे.