Crop insurance application process in India: खरीप हंगामात (२०२६-२७) पंतप्रधान पीकविमा योजनेच्या अर्जासोबत घेण्यात येणाऱ्या घोषणा पत्राची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
Farmers demand removal of insurance affidavitAgrowon