Re Sowing Crisis: रत्नागिरी जिल्ह्यात उन्हामुळे भात रोपे करपली; दुबार पेरणीचे संकट
Monsoon Delay Impact: रत्नागिरी जिल्ह्यात पेरलेल्या एकूण क्षेत्रापैकी १५ टक्के क्षेत्रावर बियाणे उगवून आलेले नाही. चिपळूण, खेड, संगमेश्वरसह रत्नागिरी तालुक्यात हे चित्र सर्वाधिक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
Rice Seedlings Wither in Ratnagiri Due to Heatwave ConditionsAgrowon