Water Crisis: कोल्हापुरात उपसाबंदी, पण राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात पाणी सोडले, राजू शेट्टींचा दावा
Raju Shetti: कोल्हापूर जिल्ह्यात उपसाबंदी लागू करुन कर्नाटकात पाणी सोडल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला. यावरून त्यांनी संताप व्यक्त केला.
Raju Shetti On Kolhapur Water Lifting Ban. (Agrowon)