Sayaji Shinde Statement: हवामान बदलाच्या काळात रायवळ आंब्याचा ठेवा महत्त्वाचा आहे. यासाठी वाण संवर्धक शेतकरी, स्वयंसेवी संस्था, कृषी विद्यापीठांनी एकत्रितपणे रायवळ आंब्याचे संवर्धन, संशोधनाला गती द्यावी, असे मत प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी मांडले.