Rural Economy Crisis: बदलत्या हवामानामुळे मॉन्सूनचा वाढता लहरीपणा आता केवळ कृषी प्रश्न राहिलेला नसून, तो देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक न्यायाशी निगडित राष्ट्रीय आव्हान बनला आहे.
Changing Weather Impacts Farming and Food SecurityAgrowon