Kharif Crop Crisis: पावसाच्या खंडाने पुणे विभागात खरीप अडचणीत

Farmers Issues: पुणे विभागातील काही जिल्ह्यांत पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विशेषतः सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि बाजरी पिकांवर पाण्याच्या ताणाचा परिणाम दिसून येत आहे.
Farmers worried due to monsoon break in Pune
Kharif crop production affected by rain breakAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com