Heavy Rainfal
Heavy RainfalAgrowon

Heavy Rainfall: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद

Farmers Crisis: पालघर जिल्ह्यात पावसाचा कहर अजूनही सुरूच असून, ५ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सततच्या आणि विक्रमी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com