Crop LossAgrowon
ॲग्रो विशेष
Crop Loss: रायगड जिल्ह्यात कडधान्य पिकांवर संकट
Unseasonal Rain: रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे मोठे संकट कोसळले आहे. खरीप हंगामातील भातशेतीचे नुकसान अद्याप भरून निघाले नसतानाच रब्बी पिकांवर नवीन संकट ओढवले आहे.

