Farmer Crisis: रायगडमध्ये बळीराजा वाऱ्यावर

Insurance Delay: लहरी हवामान आणि अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळ विमा योजनेअंतर्गत पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवूनही एक रुपयाचीही नुकसानभरपाई मिळालेली नाही, तर सात हजार हेक्टर भातपिकाचाही फटका बसला आहे.
Farmer Crisis
Farmer CrisisAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com