Agriculture electricity MaharashtraAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture Crisis: अनियमित विजेमुळे रब्बी पिके धोक्यात
Irrigation Issue: वीजपुरवठाच नियमित नसल्याने पाणी असूनही पिकांना वेळेवर ओलित देता येत नाही. आठवड्यातून केवळ तीन दिवस मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत.

