Farmer Death Issue: ...तर थांबतील शेतकरी आत्महत्या!

Agriculture Crisis: राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बाजार व्यवस्थेतील त्रुटी दूर करून उत्पादन खर्चाधारित हमीभाव, दलालमुक्त विपणन प्रणाली आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी कौशल्य विकास अशा बहुआयामी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याच्या शिफारशी राज्य सरकारने गठित केलेल्या टास्क फोर्ससमोर मांडण्यात आल्या आहेत.
Farmer suicides in Maharashtra
Farmer suicides in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com