Water Conservation: व्यवसाय सोडून घेतला जलसंवर्धनाचा ध्यास

Success Story: एक स्थापत्य अभियंता आपला उत्तम सुरू असलेला व्यवसाय सोडून गावाची पाणी समस्या सोडविण्यासाठी मैदानात उतरतो. तेवढ्यावरच न थांबता तीळगंगा या कृष्णेच्या उपनदीचेही पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतो. पुढे कामाची व्याप्ती वाढवत मराठवाड्यातील शंभर गावे निवडून तेथील महिलांना पाणी व्यवस्थापनात तरबेज व सक्षम करणारे अभियंता आहेत पेठ (जि. सांगली) येथील प्रकाश पाटील...
Rainwater harvesting in Maharashtra villages
Water management model in Maharashtra villagesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com