Shetkaryacha Asud: ‘‘महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिलेले ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याने वाचले, तर शेतीतील समस्यांमुळे होणाऱ्या आत्महत्या निश्चितच थांबतील,’’ असा विश्वास समाज प्रबोधनकार सुखदेव आहेर यांनी व्यक्त केला.
Mahatma Phule thoughts on agriculture and societAgrowon