Farmers IssueAgrowon
ॲग्रो विशेष
Farmers Issue: पाझर तलाव फुटल्याने विहिरी बुजल्या
Heavy Rain Impact: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रुई शिवारात पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकरांतील पिके पाण्याखाली गेली. या दुर्घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून शेतीसह विहिरी व बांधकामांचे मोठे नुकसान झाले आहे.

