Soybean Crop Damage: पावसाने सलग ५० दिवसांपेक्षा अधिक काळ खंड घेतल्याने पातूर तालुक्यातील खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. शिवारात उभे असलेले सोयाबीन सुकू लागले असून, काही ठिकाणी झाडे जागेवरच करपली आहेत.
Over 50-Day Rain Gap Threatens Kharif Crops in PaturAgrowon