Rainfall Deficit: पावसाच्या खंडाने सोयाबीन शेंगही रिकामी

Soybean Crop Damage: पावसाने सलग ५० दिवसांपेक्षा अधिक काळ खंड घेतल्याने पातूर तालुक्यातील खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. शिवारात उभे असलेले सोयाबीन सुकू लागले असून, काही ठिकाणी झाडे जागेवरच करपली आहेत.
Rainfall Deficit
Over 50-Day Rain Gap Threatens Kharif Crops in PaturAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com