Highway Land Compensation: महामार्गबाधित शेतकऱ्यांना सहा महिन्यांत मोबदला द्या
Bombay High Court Orders: पारनेर तालुक्यातील पठारवाडी परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे नवीन कायद्याप्रमाणे भूसंपादन करून सहा महिन्यांच्या आत मोबदला देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
Bombay High Court Aurangabad bench farmer compensation orderAgrowon