Government Policies Issue: ‘‘गेल्या १२ वर्षांपासून रोज कुठला ना कुठला दबाव जनतेवर टाकला जात होता. जणू काही या देशात लोकशाहीच उरलेली नाही आणि विरोधकांना किंवा जनतेला ‘झुरळ’ समजून सत्ताधारी वागत होते. मात्र एका छोट्याशा संघर्षाने किंवा ‘झुरळां’नी हुकूमशहाला झुकवून दाखवले.