Maharashtra Flood ConditionAgrowon
ॲग्रो विशेष
Maharashtra Flood: पिकेच नाही, तर स्वप्नेही गेली वाहून
Agriculture Issue: मराठवाड्यातील महापूराच्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी केवळ समाजाची दया पुरेशी नाही. राज्य व केंद्र शासनाने ठोस, तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे हीच खरी गरज आहे.

