Grape Farmers Loss: द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, नैसर्गिक आपत्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील ७५ टक्के क्षेत्र बाधित
Climate Impact On Grape Farming: नाशिक जिल्ह्यातील एकूण द्राक्ष लागवडीपैकी ७५ टक्के क्षेत्र नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.