Farmer Protest: नाशिक जिल्हा प्रशासनाकडून ठोस चर्चेऐवजी शेतकऱ्यांची बोळवण
Farmer Issues: शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे संस्थापक माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) रोजी येवला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
Farmers Disappointed as Nashik Administration Fails to DeliverAgrowon