Farmer Crisis: नाशिक विभागात पाच महिन्यांत ११९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Farmers Issues: नाशिक विभागात जानेवारी ते मे या गत पाच महिन्यांत तब्बल ११९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा सर्वाधिक प्रभावित ठरला.
94 Cases Registered Against Sale of Uncertified Farm Inputs in Three MonthsAgrowon