Farmer Crisis: कर्जमाफी होणार नसल्याच्या भीतीनेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप
Nana Patole: लातूर जिल्ह्यातील दोन शतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आणि कथित खासगी सावकारीच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले.
Nana Patole On Farmer Issues Maharashtra. (Agrowon)