Water Scarcity: नागपुरात पाणी टंचाईबाबतच्या उपाययोजनांची रखडपट्टी
Nagpur Water Crisis: नागपूर जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तब्बल ८२ कोटी ५८ लाख रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.
Urban water shortage issues in Maharashtra cityAgrowon