Water Scarcity: नागपूर जिल्हा होरपळला; १४३ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ

Rural Water Crisis: मृग नक्षत्र उलटून चार दिवस लोटले, तरी जिल्ह्यात पावसाचा थेंबही न पडल्याने नागपूर जिल्ह्यावर भीषण जलसंकटाचे सावट गडद होत आहे. ग्रामीण भागातील विहिरी कोरड्या पडू लागल्या असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू झाली आहे.
Water Scarcity
Nagpur District Faces Severe Water Crisis Across 143 VillagesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com