Solapur News: सप्टेंबरमधील अतिवृष्टीला दोन महिने उलटून गेले, तरी जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ८१ शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक रुपयादेखील मिळालेला नाही..सप्टेंबर अखेरीस झालेल्या महापुरानंतर प्रशासनाकडून दिवाळीपूर्वी मदत वाटपास सुरुवात झाली आहे..Farmer Fund Delay: अतिवृष्टिग्रस्त साडेसहा लाख शेतकऱ्यांची मदत रखडली.जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ७८० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५८४ कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. “आतापर्यंत जवळपास ७० हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे..PM Kisan: अपूर्ण केवायसीमुळे शेतकरी मदत रखडली.उर्वरित शेतकऱ्यांसाठी महसूल प्रशासनाद्वारे विशेष शिबिरे सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही, त्यांनी शिबिरात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी..ई-केवायसीनंतर सात ते आठ दिवसांत भरपाईची रक्कम खात्यात जमा होईल,’’ असे श्री. आशीर्वाद यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.