Kharif Sowing Advisory: पेरण्यांची घाई करू नये : मुख्यमंत्री फडणवीस
CM Devendra Fadnavis: मॉन्सूनचा पाऊस अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. दहा जूनपर्यंत पाऊस पडणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या करण्यासाठी घाई करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमातून केले आहे.
Devendra Fadnavis monsoon advisory for farmersAgrowon