Water Crisis Management: संभाव्य जलसंकटावर मात करण्यासाठी उपाययोजना
Climate Change Impact: मुळात हवामान बदल, वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि भूजल पातळीतील सातत्याने होत चाललेली घट यामुळे राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनत आहे. त्यातच यंदा ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने महाराष्ट्रासमोर पाण्याचे मोठे आव्हान उभे राहू शकते.
Drought prevention measures for rural areasAgrowon