Marathwada Rain Break: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पिके ताणावर
Kharif Crop Crisis: पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांतील खरीप पिके माना टाकू लागली आहेत. हलक्या जमिनीत बसलेला पाण्याचा ताण सर्वच पिकांच्या मुळावर उठला आहे.