Kharif Crops : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील खरिपावर संकटाचे ढग अधिक गडद
Marathwada Agriculture : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील शंभरावर मंडलांत खरीप पिकांची स्थिती पावसाअभावी अधिक गंभीर झाली आहे.
Impact of dry spell on Maharashtra agricultureagrowon