Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा

Maratha Reservation Protest: मनोज जरांगे पाटील १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest. (Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com