Water Management Challenges: गाव ते नदी : जबाबदारी कोणाची?
Rural Water Crisis: महाराष्ट्र हा मोसमी पावसावर अवलंबून असलेले राज्य असून, पाण्याचे नियोजन हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. राज्यातील सहा महसुली विभाग, सुमारे ४४ हजार गावे आणि मोठ्या प्रमाणातील नागरी लोकसंख्या ही पावसावर आधारित जलस्रोतांवर अवलंबून आहे.
From Village to River: Who Is Responsible for Water Management?Agrowon