Maharashtra Monsoon Session 2026: 'शेतकरी हवालदिल, पाणी नाही, रात्री २ वाजेपर्यंत झोप लागत नाही', शेतकरी प्रश्नांवरुन विधानसभेत गदारोळ
Farmer Crisis: शेतकरी प्रश्नी प्रस्ताव चर्चेला येत असताना मंत्री नाहीत. कृषी सचिव नाहीत. राज्यमंत्री नाहीत. खरंच शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण गंभीर आहोत काय? असा सवाल भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांनी केला.