Kharif Sowing Maharashtra : राज्यात खरिपाची पेरणी ८४ टक्क्यांवर
Maharashtra Agri News : राज्यात खरिप हंगाम २०२६-२७ मधील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवार (ता. ७ ऑगस्ट) अखेर प्रमुख पिकांची एकूण पेरणी १ कोटी ३० लाख ५८ हजार ८६८ हेक्टरवर झाली आहे.
Maharashtra agriculture department kharif sowing reportAgrowon