Maharashtra Rain Update: राज्यात पावसाने जनजीवन विस्कळीत, इंद्रायणीला पूर, रायगडमधील ४ नद्यांनी ओलांडली धोका पातळी

Maharashtra Weather Alert: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंद्रायणी नदीला पूर आला असून रायगडमधील चार नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Heavy Rain
Raigad Flood News- रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com