Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर
Maharashtra Government Scheme: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी २०२६-२७ या वर्षात २५ कोटी निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.