Maharashtra Farmers: 'सातबारा'वर नाव नसलेल्या २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Government Decision: शेती असूनही सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Chandrashekhar Bawankule On Farmer Satbara Issue.(Agrowon)