Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

Farmer Relief Maharashtra: पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेले असून धान पीकही धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.
Maharashtra Drought
Vijay Wadettiwar Farmer Relief Demand.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com