Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार
Farmer Relief Maharashtra: पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेले असून धान पीकही धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजारांची मदत द्या, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.