Maharashtra Drought: १९ जिल्ह्यांत दुष्काळ, 'शक्तिपीठ' विषय बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडे लक्ष द्या- विजय वडेट्टीवार
Farmer Crisis: राज्यातील १९ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सरकारने शक्तिपीठाचा विषय बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
Vijay Wadettiwar On Maharashtra Farmers Issue.(Agrowon)