Maharashtra Dams: धरणांत गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी कमी पाणीसाठा

Water Storage: राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण तीन हजार ३२ प्रमुख पाटबंधारे प्रकल्पांमध्ये १८ सप्टेंबरअखेर १०९९.३४ टीएमसी म्हणजेच ७६.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांत ८७.३४ टक्के एवढा पाणीसाठा होता.
Strong Monsoon Fills Dams Across Maharashtra
Strong Monsoon Fills Dams Across MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com