Crop Loss Relief: अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांसाठी ४८० कोटी रुपये मदत जाहीर
Farmer Support: अतिवृष्टी आणि पूरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी राज्य सरकारने अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना ४८० कोटी ३७ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत थेट वर्ग करण्यात येणार आहे.