Maharashtra Cooperation Department: बँकांनी भरलेल्या चुकीच्या माहितीमुळे ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. बँकांनी वेळेत माहिती न दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता धूसर आहे.
Farmer loan waiver delayed for 9.43 lakh farmersAgrowon